बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (जन्म : धरणगाव, १३ आॅगस्ट १८९०; मृत्यू : जळगाव, ५ मे १९१८) हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. इ.स. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ठोंबऱ्यांना बालकवी ही पदवी दिली. बालकवींची कारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती.
त्र्यंबक बापूजी ठोंबरे | |
---|---|
जन्म | १३ आॅगस्ट १८९० धरणगाव, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | ५ मे १९१८ जळगाव, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता |
वडील | बापूजी ठोंबरे |
अतिशय छान विषय निवडला आहे.
ReplyDeleteबालकवी विषयी आपल्या ब्लॉग च्या माध्यमातून मौलिक अशी माहिती उपलब्ध करून दिली आहे.
खूप छान माहिती आहे.
ReplyDeleteबालकवी हा विषय ब्लॉगसाठी निवडणे काळाची गरज आहे.
ReplyDeleteत्याच्या कविता सर्वांपर्यंत पोहचल्या पाहिजे.
माहिती उत्तम आहे.
Very nice
ReplyDeleteGood
ReplyDelete